बसेस अभावी प्रवाशाचे हाल...
खेङ्यासाठी बसेस फेरी अजुनही बंद...
फक्त लाबं पल्याच्या बसेस सुरु ...
अनेक लोक बस स्टॅडवर येतात, पण खेड्यासाठी बस सुरु करण्यात आलेल्या नाही. लोक येतात व नाराज होऊन खाजगी वाहनाने जास्त पैसे द्यावे.लागतात कारण वय वर्ष 60 व पुढील लोकांना अर्ध टिकट लागते. बारावीचा शेवटाचा पेपर 7 एप्रिला आहे. शाळेतील इ. 5 वी ते 9 वी च्या मुलांमुलीची परीक्षा बाकी आहे. खेङ्यातून शहरात येणारे लोकांची संख्या जास्त आहे. रोज कामाला किंवा नोकरीला व शाळा ,काॅलेज साठी पण येत असतात. याआधी प्रत्येक गावला मुक्कामी बस जायची कारण सकाळी लवकर शहरात येणारे लोक या बसचा फायदा घेतील व शहरातुन लवकर परत येतील. कारण राञी घरी जाण्यास उशीर झाल्यास जास्त पैसे द्यावे लागत असतात व त्यामुळे त्यांना बस सुरु झाल्याने खूप फायदा होईल.
तरी लवकरात खेड्यासाठी बसेस सुरु करण्यात
याव्यात. अशी प्रवाशांकडून मागणी होत आहे.

No comments:
Post a Comment