Post Top Ad
Responsive Ads Here
30/10/2025
Home
Unlabelled
कठोरा ग्रामपंचायतीकडून घरकुल जागावाटपात विलंब ; भीम आर्मीची आमरण उपोषणाची चेतावणी
कठोरा ग्रामपंचायतीकडून घरकुल जागावाटपात विलंब ; भीम आर्मीची आमरण उपोषणाची चेतावणी
या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा मुख्याधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना पाठविण्यात आली आहे. ग्रामीण भागातील भूमिहीन आणि बेघर नागरिकांच्या समस्येला न्याय मिळावा, या हेतूने दिलेले हे निवेदन प्रशासनास जाग आणणारे ठरेल, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here




No comments:
Post a Comment