भावीकासाठी अमळनेर आगरातुन ,सप्तश्रृंगी गडावर जाण्यासाठी बस सेवा सुरु केल्याने , प्रवाशामध्ये आंनदाचे वातावरण .... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

13/04/2022

भावीकासाठी अमळनेर आगरातुन ,सप्तश्रृंगी गडावर जाण्यासाठी बस सेवा सुरु केल्याने , प्रवाशामध्ये आंनदाचे वातावरण ....

अमळनेर (प्रतिनीधी) :--- पंकज पाटील
         भावीकासाठी अमळनेर आगरातुन .....
  सप्तश्रृंगी गडावर जाण्यासाठी बस सेवा सुरु केल्याने .
       भाविकांमध्ये आंनदाचे वातावरण .....
     अमळनेर आगरातून दर एक तासाला नांदुरी गडावर यात्रे निमित्ताने गडासाठी बस सेवा सुरु केल्याने भाविकांनमध्ये आंनदाचे वातावरण झाले आहे कारण कोरोनामूळे गेल्या दोन वर्षामध्ये गडावर जाता आले नाही त्यामुळे यावर्षी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे आगार प्रमुख स्व:ता प्रवांशाशी चर्चा करत आहेत. बस निघण्याआधी सर्व बस चेक केली जाते व खाञी पटल्यावर कोरोनाचे सर्व नियम पाळून मग बस पाठवली जाते कारण प्रवासात काही अडचण येऊ नये.
      अमळनेर ते नांदूरी गड बस असल्याने सर्व प्रवाशी खूप आंनदीत आहेत. परत येताना बसचा वेळ आधी माहित असल्याने प्रवांशाची गैरसोय होत नाही व वेळेची बचत पण होत. ही सेवा तीन दिवस देण्यात येणार आहे अशा प्रकारे अनेक भाविक याचा फायदा घेतील.तसेच बस निघण्यापूर्वी सर्व काळजी घेण्यात येत असून भाविकांना थांबण्यासाठी सोय करण्यात आली आहे असे आगार प्रमुखांनी आमच्या प्रतिनिधीशी चर्चा करताना सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp