वीज तारांच्या ठिणगी मुळे गणपुर येथे डॉ राजेंद्र सोनवणे व एस बी नाना पाटील यांचे सामायिक ऊसा सह पाईप लाईन जळून खाक.....
आज दुपारी हवेचा जोरदार वारा आल्याने वीज तारांच्या घर्षणामुळे ठिणगी पडली व डॉ राजेंद्र सोनवणे व एस बी नाना पाटील या बंधूंच्या सामायिक १२एकर ऊस व पाईपलाईन ठिबक सारे जळून खाक झाले. अंदाजे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.वीज मंडळाचे अभियंता श्री टेकाडे ,साखर कारखान्याचे शेतकरी अधिकारी श्री देसले,श्री अकबर पिंजारी यांचेसह कारखाना संचालक प्रदीप पाटील,ग्रामपंचायत सदस्य विजय भावसार,सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील,आरिफ शेख यांनी तात्काळ घटना स्थळी भेट देवून प्राथमिक चौकशी केली.

No comments:
Post a Comment