कोरोना काळातील निर्बंध हटविल्या नंतर हनुमान जयंती निम्मित मंदिरात भाविकाची प्रंचड गर्दी झाली आहे ...
आज १६ एप्रिल हनुमान जयंती निमित्त पवनपुत्र हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने विजय मारोती मंदिर अमळनेर येथे पहायला मिळाले . गेल्या दोन वर्षानंतर कोरोना काळानंतर सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत . त्यामुळे आज भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली . हनुमान जयंती निमित्त आज भाविकांची सकाळपासूनच गर्दी होत आहे . दोन वर्षानंतर आज पुन्हा एकदा मदिरात थेट प्रवेश मिळत असल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे .
घेण्याची ईच्छा असते व ती ईच्छा पूर्ण झाली आहे.दर्शन घेण्यासाठी रांगा लावण्यात आल्या आहे. सर्वांना दर्शन मिळत आहे. भाविकांन मध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. बऱ्याच ठिकाणी मंदिरांमध्ये महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे भाविक मोठ्या संख्येने दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.

No comments:
Post a Comment