उर्वेश साळुंखे यांच्याकडून पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती अभियान .... प्लास्टिकचा वापर टाळुया ! निरोगी आयुष्य जगु या ! ! - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

19/12/2023

उर्वेश साळुंखे यांच्याकडून पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती अभियान .... प्लास्टिकचा वापर टाळुया ! निरोगी आयुष्य जगु या ! !

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         उर्वेश साळुंखे यांच्याकडून पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती अभियान ....

         प्लास्टिकचा वापर टाळु या !

           निरोगी आयुष्य जगु या ! !

       प्लास्टिक अती वापरल्यामुळे मानवी जिवनात त्याचे परिणाम होत असून प्लस्टिकच्या अति वापरामुळे होणाऱ्या आजरांशी आपल्याला लढा देण्यासाठी तयार रहावे लागेल. होणारे दुष्परिणाम आपणास माहिती असूनही आपण सुज्ञ नागरिक प्लास्टिकचा वापर  करतो अन प्लस्टिकचा कचरा आपण उघड्यावर टाकतो. पर्यावरणाला धोका होईल असे वागतो. व हा कचरा गुर ढोर खातात व त्यांना देखील हा कचरा हानिकारक आहे. तरी ह्या गोष्टी लक्षात घेता आपण जीवन जगत असताना प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा.

    1) प्लास्टिकचा वापर कमी करू या , पर्यावरण वाचु या ! !

    2) प्लास्टिक हा पृथ्वीचा भक्षक आहे , प्लास्टिक काढा , पृथ्वीचे रक्षक व्हा ! !

    3) प्लास्टिकची पिशवी विसरा , कपडी पिशवी वापरा ! !

     4) भविष्य निरोगी बनवा पिढीचे , हेच महत्व प्लास्टिक बंदीचे ! !

      5) धरणी मातेचे ऋण प्लास्टिक बंदी करून फेडू या ! !

       असा जनजागृतीच्या उपक्रम उर्वेश लक्ष्मण साळुंखे रा. बुधगांव ता. चोपडा जि. जळगाव (राज्यस्तरिय पर्यावरण प्रेमी पुरस्कारा प्राप्त) यांच्या कडुन पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती करण्यात येणार तरी सर्व नागरिकांनी पाठिंबा दर्शविण्यासाठी नगरपरिषद जवळ ; छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उद्या दि. 20 डिसेंबर 2023 वार - बुधवार रोजी 11 ते 2 वाजता यावे अशी विनंती व आवाहन त्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज